संकलन:श्री. नंदकुमार रेडेकर, जिल्हा परिषद शाळा आरल पाटण
सप्टेंबर १:
१९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
मृत्यू:
१८९३-न्यायमूर्ती तेलंग
सप्टेंबर २:
जन्म:
१९८८ - इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
२०११ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार
सप्टेंबर ३:
१९१६-श्रीमती बेझंट यांनी होमरूलची स्थापना केली.
सप्टेंबर ४:
जन्म:
१८२५:पितामह दादाभाई नौरोजी
१९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.
सप्टेंबर ५:
शिक्षक दिन - भारत
जन्म:
१८८८ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्रपती
मृत्यू:
१९९७ - मदर तेरेसा, समाजसेविका
प्रतिवार्षिक पालन:
सप्टेंबर ६:
१९६५-पाहिले भारत-पाक युद्ध सुरू
१९०६-बँक ऑफ इंडिया स्थापना
सप्टेंबर ७:
क्षमा दिन
१९९८ - लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
जन्म:
१७९०-क्रांतिकारक उमाजी नाईक
१५३३ - एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.
मृत्यू:
१५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु.
सप्टेंबर ८:
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
जन्म:
१९३३ - आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक
सप्टेंबर९:
जन्म:
१९५० - श्रीधर फडके, मराठी गायक.
१९६७ - अक्षयकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
१९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.
मृत्यू:
१९४२:हुतात्मा शिरीषकुमार
१९७६ - माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.
२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
सप्टेंबर १०:
१९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली.
१९७५ - व्हायकिंग -२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
जन्म:
१८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.
सप्टेंबर ११:
जागतिक दहशतवादी विरोधी दिन
१९४२ - सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
२००१ - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
जन्म:
१८९५ - आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.
१९०१ - आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवि अनिल
मृत्यु:
१९८७ - महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.
सप्टेंबर १२:
१६६६-शिवराय आग्र्याहून राजगडावर पोहचले
१९४८ - भारताच्या फौजा हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत शिरल्या. या फौजांनी हैदराबाद मुक्त केले.
२००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
मृत्यू:
१९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
१९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
१९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.
१९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.
सप्टेंबर १३:
१९२९ - लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी
मृत्यू:
१९२९-क्रांतिकारक जातींन्द्रदास
१९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी.
१९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.
सप्टेंबर १४:
१९५०-हिंदी दिवस सुरू
सप्टेंबर १५:
१९५९-भारतात दिल्ली येथून दुरदर्शन प्रसारणास प्रारंभ
सप्टेंबर १६:
जागतिक ओझोन संरक्षण दिन
जन्म:
१९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
मृत्यू:
१९९४ - जयवंत दळवी, लेखक.
सप्टेंबर १७:
जन्म:
१८८५ - प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे - पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.
१९३८ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे - कवी, कथाकार, समीक्षक.
मृत्यू:
१९९९ - हसरत जयपुरी, गीतकार.
२००२ - वसंत बापट, कवी.
सप्टेंबर १८:
जन्म:
१९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, सायकल शर्यत विश्वविजेता.
मृत्यू:
२००२ - शिवाजी सावंत, लेखक.
२००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, समीक्षक आणि लेखक.
सप्टेंबर १९:
२००७ - ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू व क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदवण्यासाठी फक्त १२ चेंडू अशी कामगिरी युवराज सिंगने केली.
जन्म:
१९६५-पहिली महिला अवकाशयात्री सुनीता विल्यम्स
१८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.
मृत्यू:
२००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
२००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .
२००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.
सप्टेंबर २०:
२००४ - एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म:
१८९७ - नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
मृत्यू:
१९३३ - ऍनी बेझंट, भारतीय समाजसुधारिका.
१९९६ - दया पवार, मराठी साहित्यिक.
सप्टेंबर २१:
आंतरराष्ट्रीय शांती दिवस
अभियंता दिन
जन्म-
१८२५-स्वामी दयानंद सरस्वती
सप्टेंबर २२:
२००३ -नासाच्या 'गॅलिलिओ' या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले.
जन्म:
१७९१ - मायकेल फॅरेडे, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
१८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.
मृत्यू:
१९९१ - दुर्गा खोटे, अभिनेत्री.
सप्टेंबर २३:
१८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
जन्म:
१९५० - डॉ. अभय बंग.
मृत्यू:
१९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.
१९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.
सप्टेंबर २४:
जागतिक हृद दिन
१८७३-सत्यशोधक समाजाची स्थापना
१९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
१९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.
मृत्यू:
१९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.
२००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी - शब्दकोशकार, अनुवादक.
सप्टेंबर २५:
राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन
१९१९:काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना
जन्म:
१८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.
१९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
मृत्यू:
२००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी.
सप्टेंबर २६:
कर्णबधिर दिन
जन्म:
१९०८-गणित शास्त्रज्ञ विष्णू नारळीकर
१९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
१९३२ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.
१९८१ - सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.
मृत्यू:
२००२ - राम फाटक, मराठी संगीतकार
सप्टेंबर २७:
जागतिक पर्यटन दिन
मृत्यू-
१८३३-राजाराम मोहन रॉय
सप्टेंबर २८:
मृत्यू:
१९०७-भगतसिंग
सप्टेंबर २९:
जन्म:
१९३२-हमीद दलवाई
सप्टेंबर ३०:
१९२९-पेनिसिलिनचा शोध
No comments:
Post a Comment